Monthly Archives: August 2018
” कळी “
कोमळ सुंदर
आहेस तू कळी ।
गुंतले मन बघून
गालावरची खळी ।
आठवण ही तुझी
किती मला छळी ।
हवी हवी वाटे मला
फुलाची पाकळी ।
Sanjay R.
” वजाबाकी “
जीवनात चाले रोजच
बेरीज आन वजाबाकी ।
आनंदात जगून पहा
आयुष्य चार चाकी ।
Sanjay R.
” जायचं का पावसात “
सखे दे हातात हात
होऊ दे मस्त बरसात ।
पौर्णिमेची चांदणी रात
तुझी आणि माझी साथ ।
जायचं का पावसात
काय तुझ्या मनात ।
बघ माझ्या डोळ्यात
सांग माझ्या कानात ।
Sanjay R.
” चलो चले एक कदम “
चलो चले एक और कदम
दूर नही है ज्यादा अब हम
पहले तो थे ईव्ह और आदम
विकसित हो गये सारे हम
ज्ञान विज्ञान हर कदम
बना लिये है विनाशकारी बम
कर लेंगे विनाश खुद्दका
किसको क्या है इसमे गम
चलो चले एक और कदम
दूर नही है ज्यादा अब हम
दुनियाभरमे एक ही अहम
दिखा रहे है अपना दम
सब कुछ पाया फिरभी कम
डर का साया कदम कदम
भुके प्यासे क्या है कम
देखो उनकी आखे नम
चलो चले एक और कदम
दूर नही है ज्यादा अब हम
Sanjay R.
” जिंदगी “
खोना न चाहु तुम्हे
हो तुम मेरी जिंदगी ।
दिन एक और मिल जाये
जी लुंगा मै जिंदगी ।
कभी हसता कभी रोता हू
यही तो है यह जिंदगी ।
कभी आसू कभी गम फिरभी
लगती कम यह जिंदगी ।
ख्वाहिशें है हजारो दिलमे
वक्त नाही जिनेको जिंदगी ।
निंदमे भी पिछा करती
सपनो भरी यह जिंदगी ।
आओ जीले दिन कुछ और
कर ले हसीन यह जिंदगी ।
मीले ना मिले दोबारा फिर
चल साथ मेरे हे जिंदगी ।
Sanjay R.
” बांधते मी राखी “
” माझ्या भारत भूमीच्या सीमेवरील रक्षण कर्त्या सैनिकांना समर्पित या चार ओळी ”
भारतभुच्या हे सैनिका
घेतले व्रत तू देशसेवेचे ।
म्हणून बघतो आम्ही
दिवस हे सुख समाधानाचे ।
सांग मज ऋण तुझे
आम्ही कसे ते फेडायचे ।
बांधते आज राखी तुज
भाग्य हे आम्हा बहिणींचे ।
Sanjay R.
” देखो जर इधर “
ना हारना ना तुटना
हसीन है ये जिंदगी ।
देखो तो जरा इधर
लाये है हम बंदगी ।
आखो मे देखो जरा
दिखेगी तुम्हे जिंदगी ।
आओ पास जरा तो
होगी साथ बंदगी ।
Sanjay R.
” भावनांचा कल्लोळ “
मनात भावनांचा कल्लोळ
सारा विचारांचा घोळ
जशी अंतरात जाळपोळ
डोळ्याला आसवांचे ओघळ
कुठे कुणाची हळहळ
दिसे कुठे तळमळ
देखावाच जास्त
भासे त्यात सळसळ
सरलेत झरे निर्मळ
घाला शुद्धीची आंघोळ
तोडा स्वार्थाचा मंगळ
होईल जीवनात चंगळ
Sanjay R.
” बघ थोडं वळून “
बघ थोडं वळून
येईल तुला कळून
वर बघ आकाशात
काळं कुट्ट आभाळ
त्यातून डोकावतो
मंद मंद प्रकाश
मधेच कशा मिरवतात
पावसाच्या सरी
ढगा आडून अवतरते
जशी इंद्राची परी
गडगडते कधी आभाळ
लखलखते कधी वीज
चल जाऊ पावसात
सोबत माझ्या भिज
झालेत किती पावसाळे
आठवतात का तुला
मोजायचा होता पाऊस
सोबत तुझ्या मला
जाऊ नकोस पुढे
थांब ना थोडी गडे
धावू दे ढगांना
झालेत ते वेडे
बघ थोडं वळून
येईल तुला कळून
Sanjay R.
” पेटले रान “
सुगंध गजऱ्याचा
झालो मी बेभान।
लागली आग मनी
हृदयात पेटले रान ।
Sanjay R.
” करना ना कभी तुम गम “
ना करना याद तुम
भूल जाओ वह पल अब ।
अब भी हो दिलमे मेरे
पास तुम आओगी कब ।
मिटा दो यह दुरी
पास अब भी है हम ।
तुटने दो इंतजार की घडी
ना करना कभी तुम गम ।
आओ पास आओ तुम
भर लो अब थोडे रंग ।
भूल जाओगे सारे गंम
जब होंगे हम संग संग ।
Sanjay R.
” मै “
मै कौन हु, कौन हु मै
क्या अजनबी हू मै ।
या कोई पहचाना हू मै
आपसा ही तो हू मै ।
फिर भी सोचता हू
क्या इन्सान हू मै ।
मै मै के पीछे पीछे
देखो कैसे भागता हू मै ।
कोई आगे कोई पीछे
आसमान कॊ छूता हू मै ।
करीब हू दिलके मगर
नही दिलको जानता हू मै ।
अपनोको अपना मानता हू मै
स्वार्थ के लिए मै ही चुनता हू मै ।
भूल जाता कौन हू मै
रक्त का प्यासा कभी बन जाता हू मै ।
नही याद राहता मुझे
मै के वास्ते कुछ भी कर लेता हू मै ।
इन्सान हू मगर
इन्सानियत ही तो भूल जाता हू मै
Sanjay R.
” तिरंगा “
तीन रंगांचा तिरंगा
मधे अशोक चक्र
डोळेच राहणार नाही
टाकाल नजर वक्र
Sanjay R.
” चांदणी दूर आकाशात “
तू आणि मी बस दोघंच
आला विचार सहजच ।
चांदणी दूर आकाशात
वेड लाविते मनात ।
बघायचं तुझ्या डोळ्यात
हसायचं थोडं गालात ।
ये ना सखे जवळ ये
दे हात माझ्या हातात ।
Sanjay R.
” हवा झाली बेधुंद “
गुलाब तू मोगरा तू
चाहुकडेची आनंद ।
फुलली तू हसली तू
हवाही झाली बेधुंद ।
शिरलीस तू श्वासात जेव्हा
चढली नशा मंद मंद ।
मोहरले कण कण सारे
संग तुझ्या मी बेधुंद ।
मिठीत माझ्या येताच तू
तुटून गेले सारे बंध ।
गळून पडल्या पाकळ्या परी
भरला मनात सुगंध ।
Sanjay R.
” का कुणास ठाऊक “
का कुणास ठाऊक
माझे मलाच कळेना
बंध माझ्या मनाचे
मनाशीच जुळेना
कधी आकाशात नजर
वाजे अंतरात गजर
जीव होई अधर
वाटे नाही कुणालाच कदर
कधी मारायच्या खेपा
वाढवायच्या जागीच धापा
वाटे भीती मग
मनच मनावर टाकील का छापा
सहजच मग मनात
चमचमले एक किरण
जोश उत्साह आनंदात
झाले दुःखाचे हरण
Sanjay R.
” बालपण परत मिळावं “
खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।
स्वप्नांनी थोडं मनाला छळावं
अंतराला थोडं सुख कळावं ।
आयुष्यानंही छान आनंदानं
परत परत मस्त जगून घ्यावं ।
दिवस संपले कि मग
शांत चित्तानं परत जावं ।
खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।
Sanjay R.
” ही वाट दूर जाते “
दूर जायचे कुठे
ही वाट दूर जाते ।
एकटे चालतांना
मनी आठवण येते ।
ठाव मजसी आहे
वाट कोण पहाते ।
अर्धांगिनी घरी ती
अतूट तीचे नाते ।
लेकरं छोटी छोटी
आस कुणास शोधते ।
वाटेवरती डोळे सारे
अंतरात ही वाट जाते ।
दार घराचे तुझ्यारे
वाट तिथेच जाते ।
Sanjay R.
” घोर नको लावू “
घोर नको लावू आता
जीवले माह्या ।
कवा पासून सांगतो
मनात काय माया ।
जवा जवा येते आठोन
चेरा दिसते तुया ।
मन महा धावते मंग
लागत न्हाइ डोया ।
चित्तच जाते निंगून आनं
छातीत खुपते सुया ।
Sanjay R.