“पावसाचा थेंब”
पावसाचा प्रत्येक थेंब
मला अश्रुच भासतो ।
का कुणास ठाउक पण
गडगडाट आभाळात होता
माझा मी मलाच हासतो ।
sanjay R.
“आम्ही”
सौदर्याची किनार
या प्रुथ्वीतलाला ।
आनंदाची धार
प्रत्येक जिवाला ।
दुखाःचा डोंगर
आमच्या जिवाला ।
सुखाची झुळुकही
नको आमच्या मनाला ।
बुद्धीवान आम्ही
विचारांचे धनी ।
जगतो आम्ही
करुन आठवणी ।
sanjay R.
“काहुर”
मनात विचारांचे काहुर
ह्रुदयात आठवणींचा पुर ।
शोधतो मी येक सुर
अजुन चालायचे किती दुर ।
sanjay R.
“वनवास”
चवदा वर्ष ।
रामाच्या वनवासाचे ।
येक वर्ष आता
अज्ञात वासाचे ।
येणार कधी
दिवस सुखा समाधानाचे ।
का येतील दिवस
रामायणा नंतर महाभारताचे।
sanjay R.
“धरा”
सरी पावसाच्या जरा
सुंदर नटली धरा
sanjay R.