यथा राजा तथा प्रजा
थोडे औद्योगीक क्रुतींकडे
लक्ष टाकले तर पर्यावरणाचा
नाश करण्यात त्यांचा वाटा
सगळ्यात मोठा आहे ।
कारखाने दिवस रात्र वर्षो …
न गणती पर्यावरणाशी खेळत
आहेत । त्यांच्यावर कोणाचेच
नियंत्रण नाही । कायदे आहेत
पण पैशापुढे लोळण घेतात ।
यथा राजा तथा प्रजा ।
आमचे सरकारही काही करु
इच्छीत नाही । युरोप
अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे
फार कडक आहेत । म्हणुन
तिकडचे प्रोसेसींग युनीट्स भारतात
आणी इतर आशियन
देशात स्थलांतरीत होत आहेत ।
आणी आम्ही आपल्या हाताने
आपले पर्यावरण खराब करुन
घेत आहोत । या बाबींकडे
आम्ही आणी आमच्या
सरकारने लक्ष द्यायला हवे ।
राष्ट्राचा विकास साधताना
पर्यावरणाचा बळी जाता
कामा नये । नाहितर सगळे
संपल्यावर रडायलाही कोणी
उरणार नाही ।
sanjay R.
KHARE AAHE SANJAY……………
LikeLiked by 1 person
Sanjay tumhi khare chitra najare samora aanale aahe pan sarkar kahich karat nahi tyasathi khup mothi janjagruti hone awyashyak aahe.
LikeLiked by 1 person
खर आहे
LikeLiked by 1 person
तुम्ही काय बोलता
LikeLiked by 1 person